Bharat Jodo Yatra ला महाराष्ट्रात तरी प्रतिसाद नव्हताच, Chandrashekhar Bawankule यांची टीका

Continues below advertisement

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर भाजपची विशेष रणनीती काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ८ डिसेंबरपासून स्वतः चंद्रशेखर बावनकुळे मैदानात उतरणार आहेत.  भारत जोडो यात्रा गेलेल्या जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीसाठी फिरणार आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram