Jairam Ramesh : ... तेव्हा काँग्रेस भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांबद्दल खरे बोलणे बंद करेल :जयराम रमेश
Jairam Ramesh : ज्या दिवशी भाजप आणि आरएसएस काँग्रेस नेत्यांबद्दल खोटे बोलणे बंद करतील, त्या दिवशी काँग्रेस भाजप, आरएसएसच्या नेत्यांबद्दल खरे बोलणे बंद करेल, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी असं वक्तव्य केलं आहे.