Maharashtra vs Karnataka :महाराष्ट्रातील मंत्र्यांना येऊ न दिल्यानं महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक

Continues below advertisement

महाराष्ट्र एकीकरण समिती पंतप्रधान मोदी, अमित शाहांना पत्र लिहिणार आहेत.  महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकात येऊ न दिल्यासंदर्भात लिहिणार पत्र लिहिणार आहेत. घटनात्मक अधिकाराची पायमल्ली होत असल्याचा उल्लेख पत्रात  करण्यात आला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram