Nana Patole : शेतीच्या प्रश्नांचं सरकारला गांभीर्य नाही, नाना पटोले यांचे सरकारवर आरोप

Continues below advertisement

Nana Patole :  शेतीच्या प्रश्नांचं सरकारला गांभीर्य नाही असे आरोप नाना पटोले यांनी सरकारवर केले आहेत. शेतकरी लाँग मार्चवर सरकारनं तातडीनं तोडगा काढावा असंही नाना पटोले म्हणाले आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram