Nana Patole : शेतीच्या प्रश्नांचं सरकारला गांभीर्य नाही, नाना पटोले यांचे सरकारवर आरोप
Continues below advertisement
Nana Patole : शेतीच्या प्रश्नांचं सरकारला गांभीर्य नाही असे आरोप नाना पटोले यांनी सरकारवर केले आहेत. शेतकरी लाँग मार्चवर सरकारनं तातडीनं तोडगा काढावा असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
Continues below advertisement