Swarajya Against Bhagat Singh Koshyari : राज्यपालांना आठ दिवसात परत बोलवा, स्वराज्य संघटना आक्रमक

Swarajya Against Bhagat Singh Koshyari : राज्यपालांना आठ दिवसात परत बोलवा, स्वराज्य संघटना आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतीच पत्राद्वारे भूमिका जाहीर केली. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून राज्यपालांना हटविण्यात यावे अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केल्यानंतर कार्यवाही झाली नसल्याने संभाजीराजेंनी पुन्हा सरकारचे कोशारींच्या वक्तव्याला समर्थन आहे का हा प्रश्न उपस्थीत केल्यानंतर स्वराज्य संघटना मैदानात उतरली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola