Sindhudurg: सिंधुदुर्गात 7 तारखेपर्यंत जमावबंदी, आदेश धुडकावून Narayan Rane यांची जनआशीर्वाद यात्रा?

Continues below advertisement

मंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणानंतर सिंधुदुर्गामध्ये ७ तारखेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे, परंतु जमावबंदी असूनदेखील जन आशीर्वाद यात्रा सुरू करणार असल्याचे राणेंनी ठणकावून सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram