Satya Pal Malik On Pm Modi : मोदी सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला : सत्यपाल मलिक
abp majha web team
Updated at:
15 Apr 2023 07:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोठा आरोप केला आहे. मोदी सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला झाल्याचं वक्तव्य सत्यपाल मलिक यांनी केलं आहे. पुलवामा हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गप्प राहण्याचे निर्देश दिले होते असाही आरोप मलिक यांनी द वायर या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत केलाय... पुलवामामध्ये CRPF च्या 40 जवानांनी एअरक्राफ्टची मागणी केली होती. त्यांना केवळ 5 एअरक्राफ्टची आवश्यकता होती. मात्र गृह मंत्रालयाने त्यांना एअरक्राफ्ट दिली नाहीत.. ही चूक केली त्यामुळे 40 जवानांना जीव गमवावा लागला असा आरोप मलिक यांनी केलाय..