Sanjay Raut : काश्मिरी पंडितांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या, राऊतांचं मोदींना आवाहन ABP Majha
काश्मीरमध्ये माहोल बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी गांभीर्यानं पाहावं, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. काही काळ निवडणुकीचं राजकारण दूर ठेवून या प्रश्नांकडे बघावं, असं ते म्हणाले.