S.Jaishankar on India Vs Bharat : भारत नाव वापरण्यावर वाद होऊच शकत नाही : जयशंकर

जी २० परिषदेच्या निमंत्रणपत्रिकेवरुन इंडिया विरुद्ध भारत नवा वाद, भारताच्या घटनेत 'इंडिया म्हणजेच भारत' असं नमूद, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचं स्पष्टीकरण  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola