भविष्यात जास्त जागा आल्या तर आम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेही चालतील : रामदास आठवले | ABP Majha
शिवसेना, भाजपच्या जागा कमी आल्या कारण, आमच्याच लोकांनी आमचे लोक पाडले, असं मत केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. आपल्याच लोकांनी दगाफटका केल्याने मिशन २२० ची अपेक्षा पूर्ण झाली नाही, असंही त्यांनी सांगितलं.