Raj Thackeray Rally : मी माफी मागावी याची मागणी केली, यांना आता 12-14 वर्षांनंतर जाग आली

Raj Thackeray Rally : मी माफी मागावी याची मागणी केली, यांना आता 12-14 वर्षांनंतर जाग आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच आहे ना मग गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाच्या नेत्यांनं यूपी,बिहारच्या लोकांना हाकलून दिलं. ती लोकं मुंबईत आले, इथं आओ जाओ घर तुम्हारा. तिथं गुजरातमध्ये कोण माफी मागणार 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola