Rajyasabha : राज्यसभेतील 72 सदस्यांचा कार्यकाळ संपला, पाहा निरोप समारंभात काय म्हणाले PM Modi
abp majha web team
Updated at:
31 Mar 2022 06:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यसभेतील ७२ सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आज त्यांना निरोप देण्यात आला.. या महाराष्ट्रातील काही खासदारांचा समावेश आहे.. त्यात संजय राऊत, पियुष गोयल, प्रफुल्ल पटेल, विनय सहस्त्रबुद्धे, विकास महात्मे यांचा समावेश आहे.. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असते", असं म्हणत निरोप घेणाऱ्या सदस्यांच्या कामाचं कौतुक केलं.. त्याचबरोबर निवृत्तीनंतर त्यांच्या अनुभवाचा उपयोग करण्यासाठी मोदींनी विशेष सल्ला देखील दिला..
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांसह छायाचित्र देखील घेतलं..