Bombay High Court : अविश्वास ठरावामुळे उमेदवार अपात्र ठरत नाहीत : हायकोर्ट : ABP Majha
अविश्वास ठराव बहुमताने पारित झाल्यानं, सरपंच, उपसरपंच पदावरुन हटवलेल्या उमेदवारांना पुन्हा समान पदाची निवडणूक लढवता येते, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय.