Sindhudurg : पुढच्या वेळी विरोधकांचे एकही आमदार, खासदार निवडून आले नाही पाहिजे : Narayan Rane Speech

काल रत्नागिरीत मोठे गौप्यस्फोट केल्यानंतर, नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा रात्री सिंधुदुर्गात दाखल झाली... सिंधुदुर्गात जमावबंदीचे आदेश असतानाही नारायण राणे जनआशीर्वाद यात्रा काढण्यावर ठाम आहे. त्यामुळं प्रशासन काय पाऊलं उचलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय...तसंच कालच्या टीकेनंतर राणे आज कोणते बॉम्ब फोडणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागल होत. पुढच्या वेळी विरोधकांचे एकही आमदार, खासदार निवडून आले नाही पाहिजे असं वक्तव्य कणकवलीत राणेंनी केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola