Nana Patole: नाना पटोलेंचं पुन्हा वादग्रस्त विधान, गोडसेंनं महात्मा गांधींचा वध केल्याचं विधान
abp majha web team
Updated at:
30 Jan 2022 07:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशब्द किती जपून वापरावेत याची शिकवणी घेण्याची वेळ आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आलीय.. असच दिसतंय... पुन्हा एकदा नाना पटोलेंनी वादग्रस्त विधान केलंय... नथुराम गोडसेनी महात्मा गांधींचा वध केला... असं विधान चक्क नाना पटोलेंनी केलाय... वध हा शब्द दृष्ट प्रवृत्तींविरोधात वापरला जातो... आणि हाच शब्द नाना पटोलेंनी चक्क महात्मा गांधींचा वध झाला असा वापरालय... काँग्रेसने देखील महात्मा गांधींचा वध असं म्हणायला कायमच आक्षेप घेतलाय... त्यामुळे आता नाना पटोलेंच्या या नव्या विधानामुळे नवा वाद पेटणार हे नक्की...