Mohan Bhagwat : आरक्षणानंतर सामाजिक विषमता, अस्पृश्यतेवर सरसंघचालकांचा प्रहार
abp majha web team
Updated at:
08 Oct 2022 10:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात पिढ्यानपिढ्या चालत आलेली सामाजिक विषमता आणि अस्पृश्यतेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रहार केलाय.. पूर्वजांनी केलेल्या अत्याचारांचं पापक्षालन करायला हवं असं भागवतांनी म्हटलंय.. मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरुपात आपल्याच लोकांना वागवले गेले हा इतिहास आहे असं भागवतांनी म्हटलंय.. त्यांच्या या वक्तव्याचे पडसादही आता उमटू लागले आहेत. पाहुयात सरसंघचालक काय म्हणाले.....