Radhakrishna Vikhe Patil Vs Thorat :राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात कलगीतुरा

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यात नुकसानीची पाहणी केली... परतीच्या पावसाने राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे जवळपास शंभर टक्के  नुकसान झालंय...  त्यामुळे सरसकट पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. असं विखे पाटील म्हणालेत. यावर बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटलांचं यावर आरोप प्रत्यारोप केले.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola