Jayant Patil On Refinery : विकास करताना लोकांना विश्वासात घेणं गरजेचं : जयंत पाटील : ABP Majha

 स्थानिकांचा विरोध होत असताना, त्यांचं समाधान करण्याचं तारतम्य सरकारनं बाळगायला पाहिजे. विकास करताना लोकांना विश्वासात घेणं गरजेचं असतं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीये..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola