Jan Ashirwad Yatra : '... नाहीतर लवकरच आम्ही औकात दाखवू', Nilesh Rane यांचे शिवसेनेला आव्हान

Continues below advertisement

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू झाली. राणेंचे अटकनाट्य आणि सिंधुदुर्गातील संचारबंदीमुळे शिवसेना आणि नारायण राणे वाद पुन्हा चिघळणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

दरम्यान, सिंधुदुर्गात संचारबंदी घोषित केली असताना सुद्धा राणेंनी जन आशिर्वाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्याला सुरूवात केली. याच पार्श्वभूमीवर 'माझा'ने निलेश राणेंशी बातचित केली. निलेश राणे नेमकं काय म्हणाले..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram