Aaditya Thackeray : पूर्णवेळ पर्यावरण मंत्री नसल्यानं सरकारचं प्रदूषणाकेड दुर्लक्ष : आदित्य ठाकरे

Continues below advertisement

पूर्णवेळ पर्यावरण मंत्री नसल्यानं सरकारचं  प्रदूषणाकेड दुर्लक्ष अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.   मुंबईतील हवा प्रदूषणाच्या पातळीवरून आदित्य ठाकरेंची सरकारवर अशी टीका केली आहे.  तर सरकारनं प्रदूषणाबाबत त्वरित मार्गदर्शक सूचना देण्याची मागणीही त्यांन केली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram