Hijab Controversy : दुसऱ्या राज्यातील घटनांमुळे महाराष्ट्राची शांतता भंग करु नका: दिलीप वळसे-पाटील

Continues below advertisement

हिजाब प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.  दुसऱ्या राज्यातील घडलेल्या घटनांवर आंदोलन करणं योग्य नाही. अशा प्रकारची आंदोलन ही समाजातील शांतता भंग करतात. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी आंदोलन करु नये असं आवाहन दिलीप वळसे-पाटील यांनी दिलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram