Sanjay Raut Full Speech : धाराशिव ते अलाहाबाद...राऊतांचा नामांतरावरुन केंद्राला सवाल
abp majha web team
Updated at:
16 Feb 2023 11:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा दिल्लीतल्या मोठ्या लोकांनी डरकाळ्या फोडल्या. मग अजूनही विचार का सुरूय?, काय कारण आहे? कोणते नियम कोणता कायदा आडवा येतोय? जो निर्णय झालाय त्यावर लवकर निर्णय व्हायला हवा. त्रिपुरात जाऊन अमित शाहांनी रेवड्या उडवल्यात. पाहुयात तिथली जनता काय निर्णय घेते?