CAA, NRC | महाराष्ट्र सरकार डोकं ठिकाणावर आहे का? : फडणवीस | ABP Majha
आज जे सावरकरांचा अपमान करतात. जाळपोळ करतात त्यांना जुलूस काढायला हे सरकार परवानगी देतं. मात्र जो कायदा आम्ही तयार केला. त्या कायद्याच्या समर्थनात शांतपणे जाणार आहोत त्याला परवानगी मिळत नाही. या सरकारच डोकं ठिकाणावर आहे का?, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ऑगस्ट क्रांती मैदानावर सीएएच्या समर्थनात काढलेल्या मोर्चात फडणवीस बोलत होते.