Chitra Wagh On Sanjay Raut : संपादक इतका अज्ञानी कसा राहू शकतो?चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर निशाणा
बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला होता. पण संजय राऊत यांनी बोलण्याच्या ओघात बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं म्हटलं.. यावरुन आता भाजपने संजय राऊतांवर निशाणा साधलाय. संपादक इतका अज्ञानी कसा राहू शकतो? अशी टीका भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलीय..