BJP MLA Nitesh Rane याचं उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना पत्र, मराठी माणसाला न्याय द्या : राणे

भाजप आमदार नितेश राणेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून मराठी माणसाला न्याय देण्याची मागणी केलीये.. तसंच टक्केवारी मिळवून देणाऱ्या विकासकामुळे मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार झालाय असा आरोपही नितेश राणेंनी केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola