Bhagat Singh Koshyari थोड्याच वेळात मुंबईत परतणार, Delhi दौऱ्यात कोणत्याही भाजप नेत्यांशी भेट नाही

Bhagat Singh Koshyari  : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी थोड्याच वेळात मुंबईत परतणार आहेत.  गुरूग्राममध्ये एका विवाह समारंभाला त्यांनी उपस्थिती लावली आहे.  कुठल्याही भाजप नेत्याला भेटले नसल्याची माहिती समोर आली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola