Aditya Thackeray Ratnagiri Daura : उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यातून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Continues below advertisement

खोके सरकार एकही चांगलं काम दाखवू शकलं नाही. उलट आमच्या योजनांचं नव्या सरकारनं फुकटचं श्रेय घेतलं. आणि ५० खोक्यांसाठी सरकार पाडलं असं म्हणत उदय सामंतांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram