Navi Mumbai : महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे पिकांना फटका, कांदा उत्पादन घटलं
abp majha web team
Updated at:
01 Nov 2022 02:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNavi Mumbai : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे पिकांना फटका बसलाय.. याचा परिणाम कांद्यावरही झालाय... नवीन कांदा पावसात भिजल्याने खराब झालाय.. त्यामुळे कांदा उत्पादन घटलंय.. याचा थेट परिणाम कांद्याच्या आवकीवर झालाय... कांद्याची आवक घटल्याने दरात दुप्पट वाढ झालीय...