Manoj Jarange यांच्या पदयात्रेचा परिणाम, Mumbai-Pune Expressway वर अवजड वाहनांच्या रांगा

Continues below advertisement

मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मराठा आंदोलनाचा परिणाम जाणवायला सुरुवात झालीय.  जरांगेंच्या आंदोलनामुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर अवघड वाहनांच्या काही किलोमीटर लांब रांगा पहायला मिळाल्या. पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली ही अवजड वाहने एक्स्प्रेसवेवर कडेला थांबवण्यात आली होती. कारण रात्रभर मनोज जरांगे यांची रॅली चौक, खालापूर, खोपोली, पनवेल मार्गावर सुरु होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram