Auranagabad : कोरोना संकटानंतर नाथषष्ठी यात्रा, नाथवंशाजाच्या उपस्थित यात्रेची सुरुवात : ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Mar 2022 11:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना संकटात तब्बल दोन वर्ष रद्द करण्यात आलेली नाथषष्ठी यात्रा यावर्षी होतेय. पांडुरंगानं श्रीखंड्याचं रूप घेऊन नाथांच्या घरचा रांजण तब्बल १२ वर्ष भरला होता अशी आख्यायिका आहे. त्यानिमित्तानं काल तुकाराम बीजेपासून हा रांजण गोदावरी नदीच्या पाण्यानं भरण्यास सुरुवात झाली. नाथवंशज आणि महिलावर्ग या सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित होता