ABP News

Nashik : पावसामुळे नाशिकच्या गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Continues below advertisement

Nashik : पावसामुळे नाशिकच्या गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

काल दिवसभरात झालेल्या पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालीये.  गोदावरी नदी काठावरील मंदिरांना पाण्याने वेढा दिलाय. त्यामुळे रामकुंड परिसरात सर्वत्र पाणीच पाणी बघायला मिळालंय.   एकीकडे नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय तर दुसरीकडे कार्तिकी पौर्णिमा निमित्ताने रामकुंडावर पूजा आणि स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय,.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram