'या सरकारला देवधर्म आणि तीर्थक्षेत्रातील लोकांच्या उपासमारीची चिंता नाही' :भाजप आध्यात्मिक आघाडी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Aug 2021 09:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App#MaharashtraUnlock #MaharashtraUnlockGuidelines #ABPMajha
"या सरकारला देवधर्म आणि तीर्थक्षेत्रातील लोकांच्या उपासमारीची चिंता नाही" असे म्हणत भाजप आध्यात्मिक आघाडी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. राज्यात निर्बंध शिथिलीकरणामध्ये मंदिर उघडण्याबाबतची ठोस पावलं सरकार उचलत नसल्याने राज्य सरकारवर भाजप आध्यात्मिक आघाडी टीका करण्यात येत आहे.