Cotton Issue | कापूस कोंडी सोडवण्यासाठी शेतकरी आक्रमक,तोडगा न निघाल्यास गावागावात मूठभर कापूस जाळणार

Continues below advertisement
कापूस कोंडी फोडा, अशी मागणी करत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तोडगा न निघाल्यास गावागावात मूठभर कापूस जाळून आंदोलन करण्यात येणार आहेत. यासंदर्भात शेतकरी महिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram