Nagpur मधील आदित्य ठाकरेंच्या क्रार्यक्रमातील वीज चोरी प्रकरण ,आयोजकाकडुन 9450 रुपयांचा दंड वसुल

नागपुरातील तान्हा पोेळा कार्यक्रमात वीज चोरीचे प्रकरण समोर आले आहे. आयोजकांनी अधिकृत वीज कनेक्शन न घेता, थेट एलटी लाईनवर आकडे टाकून वीज चोरी करण्यात आली होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमात खुद्द आदित्य ठाकरे उपस्थित होते. दरम्यान महावितरणने संबंधित आयोजकाकडुन ९७५० रुपयांचा दंड वसुल केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola