Nagpur, Mumbai Firing | महाविकास आघाडीचं सरकार हे गुंडांचं सरकार : किरीट सोमय्या | ABP Majha

नागपूर आणि मुंबईतील गोळीबाराच्या घटनांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संताप व्यक्त केलाय. महाविकास आघाडीचं सरकार हे गुंडांचं सरकार असल्याची टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola