Mumbai 92 Riots : मुंबईतील 92-93ची दंगल रोखण्यात तत्कालीन राज्य सरकार अपयशी, कोर्टाचा ठपका

Continues below advertisement

मुंबईतील 1992-93 ची दंगल रोखण्यात तत्कालीन राज्य सरकार अपयशी ठरल्याचा सुप्रीम कोर्टाचा ठपका. तर दंगलीची झळ पोहोचलेल्या कुटुंबांना भरपाई आणि प्रलंबित गुन्ह्यांच्या प्रकरणांचा पुन्हा तपास करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram