महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आमचे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेवर अन्याय करत आहे, असा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे.