Sada Sarvankar on Aditya Thackeray : CM Eknath Shinde यांच्यामुळे वरळीतील कामांना वेग
CM Eknath Shinde यांच्यामुळे वरळीतील कामांना वेग आला आहे. त्यामुळे लोकांकडून त्यांच्याविषयीचे बॅनर्स लावले जात आहेत असं सदा सरवणकर म्हणाले आहेत.
CM Eknath Shinde यांच्यामुळे वरळीतील कामांना वेग आला आहे. त्यामुळे लोकांकडून त्यांच्याविषयीचे बॅनर्स लावले जात आहेत असं सदा सरवणकर म्हणाले आहेत.