Saamana on Bommai : अहो, आगलावे बोम्मई,मिटवायचे की पेटवायचे? ‘सामना’तून बोम्मईंना सवाल
abp majha web team
Updated at:
24 Dec 2022 09:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जतमधल्या गावांवर हक्क सांगितल्यापासून सीमावादाचा प्रश्न एकदा पेटलाय. अशात आजच्या सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य करण्यात आलं आहे. तसंच बसवराज बोम्मई यांनाही परखड सवाल करण्यात आला आहे.