Mumbai Mayor PC : अनलॉक होत असताना लोकांनी स्वयंशिस्त पाळावी : मुंबईच्या महापौर
लोकांनी स्वयंशिस्त लावली तर पूर्णपणे अनलॉक होईल. पण कोविड संकट अद्याप पूर्णपणे टळलेलं नाही, असं वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केलं.