मुंबईत सध्यातरी लॉकडाऊनची गरज नाही, नियम न पाळल्यास कठोर निर्णय - मनपा आयुक्त चहल

Continues below advertisement

भारतात कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असून आतापर्यंत 2.26 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत सांगण्यात आलंय. भारतात एक मार्च पासून कोरोनाच्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram