Nawab Malik : केंद्रिय यंत्रणा वापरून लोकांना घाबरवण्याचं काम भाजप करत आहे : मंत्री नवाब मलिक

Continues below advertisement

Nawab Malik on Amravati riots : अमरावतीमध्ये झालेली दंगल हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे हा कट रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला. अमरावती दंगलीचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी उमटले नाही. त्यासाठी राज्यातील जनतेचे आभार मानत असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram