Narayan Rane यांच्या Adhish बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार कायम, बांधकाम नियमिततेचा अर्ज फेटाळला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. राणे यांचा जुहूच्या अधिश बंगल्यातील बांधकाम नियमिततेचा अर्ज मुंबई महापालिकेकडून नामंजूर करण्यात आला असून त्यांना  कागदपत्रे पुन्हा सादर करण्यासाठी 15  दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. तसं न केल्यास 15 दिवसानंतर त्यांच्या बंगल्यावर कारवाई होऊ शकते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola