Mumbai Plastic Bags: मुंबईत 15 ऑगस्टनंतर प्लॅस्टिक पिशवी वापरल्यास पाच हजारांचा दंड

Continues below advertisement

Mumbai Plastic Bags: मुंबईत 15 ऑगस्टनंतर प्लॅस्टिक पिशवी वापरल्यास पाच हजारांचा दंड केला जाणार आहे. यामध्ये प्लॅस्टिक पिशवी विक्रेत्या दुकानदारांसह फेरीवाले आणि ग्राहकांवरही कारवाई केली जाईल. यासाठी पालिकेचे तीन अधिकारी, एक पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याचे स्वतंत्र पथक नेमले जाणार आहे. मुंबईत अनेकदा प्लास्टिकच्या कचऱ्यामुळं पाणी तुंबल्याचे निदर्शनास आलंय. त्यामुळं प्लॅस्टिककिरोधी कारवाई आता तीव्र करण्यात आलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram