Mumbai | संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी मुंबई लोकलमध्ये कमी गर्दी
राज्यात संचारबंदी लागल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलचा प्रवास करता येणार आहे. त्यामुळे संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी लोकलमध्ये कमी गर्दी पहायला मिळत आहे.
राज्यात संचारबंदी लागल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलचा प्रवास करता येणार आहे. त्यामुळे संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी लोकलमध्ये कमी गर्दी पहायला मिळत आहे.