Mumbai Cyclothon 2022 : सायकलिंग का महत्त्वाची आहे? फायदे काय?

Continues below advertisement

 मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलातुन सायक्लोथॉनला पहाटे ४.३० वाजता  सुरुवात झालीय.  वरळी- वांद्रे सिलिंग मार्गे वरळीपर्यंत ही स्पर्धा असणार आहे. सायकलिंग का महत्त्वाची आहे? तसंच सायकलिंग करण्याचे फायदे कोणकोणते आहेत याविषयी  डॉक्टरांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram