Mumbai corona : मुंबईत गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्ण वाढण्याचा धोका, महापालिकेचा इशारा ABP Majha

Continues below advertisement

मुंबईत गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्ण वाढण्याचा धोका असल्याची भिती मुंबई महापालिकेच्या वतीनं व्यक्त केली जात आहे. ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये अधिक रुग्णवाढ झाल्याचं दिसून येतंय. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी नियमावलीचं उल्लंघन होत असल्याचंही दिसत आहे. तसेच आरतीसाठीही मोठी गर्दी होत असल्याच दिसत आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram