Mumbai : दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी महापालिकेची तयारी, ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती
Continues below advertisement
दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेनं जय्यत तयारी केलीय. पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलीय.. वरळी इथल्या जांभोरी मैदानावरील कृत्रिम तलावाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी...
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement