खड्ड्यांवरून महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापलंय, त्यात भाजपने मुंबईत केलेल्या आंदोलनात पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झालीय. यात काहीजण जखमी झाले आहेत.