SARTHI Meeting | सारथीच्या बैठकीत गोंधळ, उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?
मंत्रालयात आयोजित सारथीच्या बैठकीत आज प्रचंड गोंधळ झाला. संभाजीराजे छत्रपती यांना तिसऱ्या रांगेत बसवल्याने मराठा समाज समन्वयक नाराज झाले. यावरुन त्यांनी गोंधळ घातला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोंधळावर अजित पवार काय म्हणाले?